‘बसथांबा वापरात आणण्याची गरज’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राजमाता जिजाऊ उद्यानाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या सेवारस्त्यावरील पीएमपी बसथांबा सध्या वापरात नाही. या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. जवळच्या झोपडपट्टीतील कचरा बसथांब्याच्या परिसरात पडलेला दिसतो. शहर वाहतूक सेवेच्या बस या मार्गावरून जात नसल्याने बसथांब्याचा उपयोग होत नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बसथांबा वापरात आणण्याची गरज आहे.

‘बसथांबा वापरात आणण्याची गरज’

राजमाता जिजाऊ उद्यानाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या सेवारस्त्याकडे असलेला पीएमपी बसथांबा असून नसल्यासारखा आहे. शहर वाहतूक सेवेची बस या सेवा रस्त्यावरून जातच नाही. त्यामुळे बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. शेजारी झोपडपट्टी आहे. तेथील केरकचरा बसथांब्याच्या आजूबाजूला पडलेला दिसून येतो. प्रशासनाने दखल घेऊन बसथांबा वापरात आणावा.

- उदय पाटील

‘बसथांबा वापरात आणण्याची गरज’

‘बसथांबा वापरात आणण्याची गरज’



‘बसथांबा वापरात आणण्याची गरज’

राजमाता जिजाऊ उद्यानाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या सेवारस्त्याकडे असलेला पीएमपी बसथांबा असून नसल्यासारखा आहे. शहर वाहतूक सेवेची बस या सेवा रस्त्यावरून जातच नाही. त्यामुळे बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. शेजारी झोपडपट्टी आहे. तेथील केरकचरा बसथांब्याच्या आजूबाजूला पडलेला दिसून येतो. प्रशासनाने दखल घेऊन बसथांबा वापरात आणावा.

- उदय पाटील