राज्यात जूनचा पंधरवडा पूर्ण झाला, तरी अद्याप पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत. शेतीकामापासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. यातच जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये राज्यात ६९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. यानंतरही पुढचे काही दिवस मान्सूनचे मार्गक्रमण संथ गतीनेच राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात १८ जूननंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होईल, अशी शक्यता हवामान विभागाने रविवारी वर्तवली आहे.
सविस्तर वृत्त...८




